राजयोग भंग कुंडली (भाग-17)

नेहमी लोक सांगतात की, इतके राजयोग कुंडली मध्ये असून ही मनुष्य इतका चिंतेत का आहे? महापुरुष आणि गज केशरी योग असून ही मनुष्याला इतक्या अडचणी का सामोऱ्या कराव्या लागत आहे? खूप सारे ज्योतिषी राजयोग भंग नियमांच्या बाबतीत जाणत नाही आणि मग सांगतात की राजयोग काही नसते. आज आपण त्या महत्वाच्या नियमांविषयी माहिती घेऊ ज्याने माहिती होते की, केव्हा राजयोगाचे फळ मिळणार नाही. राजयोगाचे फळ आम्ही वर्षांच्या अनुभवातून पहिले आहे. हे खूप खूप महत्वपूर्ण आहे म्हणून यांना लक्षपूर्वक वाचा.

राजयोगाचे फळ न मिळण्याचे मुख्य कारण असते राजयोग बनवणाऱ्या ग्रहांचे कमजोर होणे. ग्रहाची ताकद जाणण्यासाठी आम्ही पंधरा नियम आधी सांगितले आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाच अन्य कारणाने राजयोग भंग होते त्याविषयी आपण या पाठात माहिती घेऊ.

पहला राशि स्‍वामी ग्रह यानि डिपोजिटर। अगर राजयोग बनाने वाला ग्रह जिस राशि में बैठा है उसका राशि स्‍वामी बहुत कमजोर है। इसके बारे में मैनें पिछले एपीसोड राजयोग रहस्‍य में विस्‍तार से बताया है।

पहिला राशी स्वामी ग्रह म्हणजे डिपोजिटर. जर राजयोग बनवणारा ग्रह ज्या राशीत बसलेला आहे त्याचा राशी स्वामी खूप कमजोर आहे. याच्या बाबतीत मागच्या पाठ्यक्रमात राजयोग रहस्य विस्तारात सांगितले आहे.

दुसरी दृष्टी म्हणजे की जर राजयोग बनवणारा ग्रह पाप ग्रह खास करून मंगळ आणि शनी ने पाहिले जात आहे. तिसरा संधि म्हणजे की राजयोग बनवणारा ग्रह दोन राशींच्या संधि वर आहे. संधि म्हणजे ती जागा जिथे एक राशी संपून दुसरी राशी सुरु होते. जर राशी आणि नक्षत्र दोघांची संधि असेल म्हणजे की, ग्रह 120 डिग्री, 240 डिग्री, किंवा 360 डिग्री जवळ असेल तर त्याला गंडांत ही म्हणतात. अश्या स्थितीमध्ये ग्रह खूप कमजोर होऊन जाते आणि राजयोगचे फळ देऊ शकत नाही.

चौथा नवमांश बळ. खासकरून नवमांश मध्ये ग्रहांचे नीच होणे. पाचवा कुंडलीची शक्ती. “या बाबतीत यश आणि समृद्धीचे योग” या बाबतीत आपण माहिती मिळवलेली आहे. संक्षेप मध्ये जर लग्न आणि चंद्र खूप कमजोर असेल तर कुठल्या राजयोगाचा कुठला फळ मिळू शकत नाही.

आशा करतो या पाठात तुम्ही ज्योतिषच्या बऱ्याच रहस्यां विषयी माहिती झाली असेल.

Talk to Astrologer Chat with Astrologer