नरक चतुर्दशी आणि कार्तिक अमावस्या

वर्ष 2021 आपल्या अंतिम अवस्थेत आहे. हिवाळ्याची सुरवात होत आहे आणि त्या सोबतच देश भरात पर्वांना घेऊन लगबग सुरु झालेली आहे. या वेळी या वर्षी म्हणजे की, वर्ष 2021 मध्ये पाच दिवसांपर्यंत चालणारा दीप महोत्सव दुसऱ्या दिवशी कार्तिक अमावस्या आणि नरक चतुर्दशी च्या पर्वात एकच दिवस साजरी केली जाणारी आहे अश्यात, आजच्या लेख मध्ये आम्ही तुम्हाला नरक चतुर्दशी आणि कार्तिक अमावस्येचे महत्व, मुहूर्त आणि पूजन विधी सोबतच या लेखाच्या माध्यमाने विशेषतः कार्तिक अमावस्याच्या दिवशी ग्रह दोषाच्या निवारणाने जोडलेल्या काही उपायांची माहिती ही देऊ.

चला तर मग सर्वात आधी आम्ही तुम्हाला कार्तिक अमावस्या आणि नरक चतुर्दशीची तिथी व मुहूर्ताची माहिती देतो.

जीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा

नरक चतुर्दशी व कार्तिक अमावस्या 2021 तिथि व मुहूर्त

वर्ष 2021 मध्ये कार्तिक अमावस्या आणि नरक चतुर्दशीचा पर्व एकाच दिवशी पडत आहे. या वर्षी हे दोन्ही पर्व 04 नोव्हेंबर ला गुरुवारी पडत आहे.

नरक चतुर्दशी मुहूर्त

अभ्यंग स्नान वेळ : सकाळी 06 वाजून 06 मिनिटांपासून ते 06 वाजून 34 मिनिटांपर्यंत

अवधी : 0 तास 28 मिनिटे

कार्तिक अमावस्या मुहूर्त

अमावस्या आरंभ : 04 नोव्हेंबर, 2021 ला सकाळी 06 वाजून 06 मिनिटांपासून

अमावस्या समाप्त : 05 नोव्हेंबर, 2021 ला रात्री 02 वाजून 47 मिनिटांपर्यंत

माहिती: वरती दिले गेलेले मुहूर्त दिल्ली साठी मान्य आहे येथे क्लिक करून तुम्ही आपल्या शहराच्या अनुसार नरक चतुर्दशी व कार्तिक अमावस्या 2021 चे शुभ मुहूर्त जाणून घेऊ शकतात.

चला आता सर्वांना नरक चतुर्दशी आणि कार्तिक अमावस्या चे महत्व सांगतो. सर्वात आधी नरक चतुर्दशी चे महत्व जाणून घेऊया.

आपल्या कुंडली मध्ये आहे काही दोष?जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अ‍ॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली

नरक चतुर्दशी चे महत्व

नरक चतुर्दर्शी ला सनातन धर्मात एक महत्वाचे पर्व मानले जाते. प्रत्येक वर्षी कार्तिक मास च्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला सनातन धर्मात नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. या पर्वाला देशातील बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी जसे की, रूप चौदस, नरक चौदस आणि रूप चतुर्दशी म्हणून ही जाणले जाते. दिवाळीच्या ठीक आधी साजरी केली जाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी याला छोटी दिवाळी ही म्हटले जाते.

नरक चतुर्दशी चे महत्व बऱ्याच गोष्टींनी विशेष आहे. या पर्वाच्या दिवशी मृत्यूची देवता यम ची पूजा केली जाते. मान्यतेच्या अनुसार, या दिवशी सूर्योदयाच्या आधी जागून पूर्ण शरीरावर तिळीचे तेल लावून आणि अंघोळीच्या पाण्यात निंबाचे पण टाकून स्नान केल्याने नर्काच्या भीतीपासून मुक्ती प्राप्त होते सोबतच, रंगात ही निखार येतो. नरक चतुर्दशी च्या पर्वाने जोडलेली एक कथा ही आहे जे राजा बळी आणि भगवान विष्णू च्या व्यतिरिक्त भगवान श्री कृष्णाने जोडलेली आहे. चला आता तुम्हाला त्या कथेच्या बाबतीत माहिती देतो.

नरक चतुर्दशी ची कथा

नरक चतुर्दशी साजरी करण्याच्या मागे आपल्याला दोन्ही कथा सामान्यतः ऐकायला मिळते या मध्ये, एक कथा भगवान श्री कृष्णाने जोडलेली आहे आणि दुसरी कथा भगवान विष्णू च्या वामन अवताराने जोडलेली आहे. चला आता तुम्हाला दोन्ही कथांच्या बाबतीत सांगतो.

पहिली कथा जी भगवान श्री कृष्णाने जोडलेली आहे त्या कथेच्या अनुसार, नरकासुर नावाचा एक दैत्याने कठीण तपस्या करून देवनाचे हे वरदान प्राप्त केले की, त्याचा मृत्यू फक्त आणि फक्त एका स्त्री च्याच हाताने होऊ शकतो. हे वरदान प्राप्त करून नरकासुर तिन्ही लोक मध्ये अत्याचार करायला लागला. हे पाहून भगवान श्री कृष्णाने आपली अर्धांगिनी सत्यभागा सोबत मिळून कार्तिक मास च्या चतुर्दशी ला नरकासुराचा वध केला. नरकासुराच्या मृत्यू नंतर लोकांनी आप-आपल्या घरात दिवे लावले आणि तेव्हा पासूनच नरक चतुर्दशीचे पर्व साजरे केले जाऊ लागले. मान्यता आहे की, नरकासुराच्या कैदी पासून श्री कृष्णाने 16 हजार स्त्रियांना सोडवले आणि त्याच नंतर त्यांच्या पटराण्या बनल्या.

तसेच दुसऱ्या कथेच्या अनुसार, जेव्हा भगवान विष्णू ने वामन अवतार घेऊन राजा बळी च्या पूर्ण राजपाट समेत धरती आणि आकाशाला ही दोन्ही पायात मोजले होते तेव्हा, भगवान वामन राजा बळीने विचारले की, आता ते तिसरे पाऊल कुठे ठेवतील. या प्रश्नाचे उत्तर राजा बळी ने भगवान वामन ला त्यांचे तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवायला सांगितले. राजा बळी च्या या भक्ती ला पाहून भगवान विष्णू अति प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्याकडून वरदान मागायला सांगितले. तेव्हा राजा बळी ने वरदान मागतांना सांगितले की, प्रत्येक वर्षी त्रयोदशी तिथी पासून अवास्येपर्यंत धरती वर त्यांचा (राजा बळी) चा राज असेल आणि या वेळी जो ही राजा बळी च्या राज्यात दीपावली साजरी करेल आणि सोबतच, चतुर्दर्शी तिथी ला दीपदान करेल अश्यात, सर्व जातकांना आणि त्यांच्या पितरांना नर्काची यातना सहन करावी लागेल. भगवान वामन ने राजा बळी च्या या गोष्टीला मानून घेतले आणि तेव्हा पासून नरक चतुर्दर्शी चा सण सर्व ठिकाणी साजरा केला जाऊ लागला.

चला आता तुम्हाला नरक चतुर्दशी च्या पूजा विधि ची माहिती देतो.

नरक चतुर्दशी पूजा विधी

  • नरक चतुर्दशी च्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठा.
  • या नंतर तिळीचे तेल पूर्ण शरीरावर लावा आणि नंतर लिंबाची पाने आपल्या डोक्यावरून तीन वेळा फिरवून अंघोळीच्या पाण्यात टाका.
  • नरक चतुर्दशी च्या आधीची अष्टमी म्हणजे की, कृष्ण पक्षाच्या अष्टमीला अहोई अष्टमी म्हणून ही साजरी केली जाते. अहोई अष्टमी च्या दिवशी एका पात्रात पाणी भरून सुरक्षित ठेवा. नरक चतुर्दशी च्या दिवशी या पात्राचे जल ही अंघोळीच्या पाण्यात टाकले जाते.
  • या दिवशी अंघोळी नंतर मृत्यूच्या देवतेची दिशा म्हणजे की, दक्षिण दिशेकडे इ देवतेचे स्मरण करून हात जोडून त्यांना आपल्या द्वारे नकळत केलेल्या पापाची माफी माघा. यामुळे यम देवता प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व पापांचा लेखा-जोखा माफ करते.
  • या नंतर इ देवतेसाठी दक्षिण दिशेत तेलाचा दिवा लावून घराच्या मुख्य द्वाराच्या बाहेर ठेवा.
  • या नंतर, या दिवशी संध्याकाळी अन्य सर्व देवतांची ही विधिवत पूजा करा आणि घर, ऑफिस, दुकान इत्यादींच्या बाहेर तेलाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मी ची तुमच्यावर कृपा होईल.
  • या दिवशी भगवान श्री कृष्णाची पूजा करण्याचे विधान आहे. मान्यता आहे की, या भक्तांना रूपवान असण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  • या दिवशी अर्धरात्रीच्या वेळी घरात पडलेल्या जुन्या खराब सामानाला घरातून बाहेर केले जाते ज्याला 'दारिद्रय निःसारण' म्हटले जाते. मान्यतेच्या अनुसार, नरक चतुर्दशीच्या पुढील दिवशी देवी लक्ष्मी सर्व जातकांच्या घरात प्रवेश करते आणि ती त्या ठिकाणी नाही राहत जिथे अस्वच्छता अधिक असेल.

चला आता या दिवशी पडत असलेली कार्तिक अमावास्येचे महत्व आणि याच्या पूजा विधीची माहिती ही तुम्हा;या देतो.

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

कार्तिक अमावस्या महत्व

सनातन धर्मात तसे तर प्रत्येक अमावस्येला खूप विशेष मानले जाते परंतु, कार्तिक अमावास्याचे महत्व अधिक आहे. असे यासाठी कारण, कार्तिक अमावास्येच्या दिवशीच पूर्ण देशात दीपावली चा पर्व साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व यासाठी ही वाढून जाते कारण, स्वतः भगवान श्री कृष्णाने या दिवशी आपला सर्वात प्रिय दिवस म्हणून सांगितले आहे की, जो ही मनुष्य या दिवशी त्यांची वंदना करेल त्यांचे सर्व ग्रह दोष आणि जीवनातील समस्यांचा नाश होईल. या दिवशी माता लक्ष्मी धरती वर येते सोबतच, या दिवशी गीता चा पाठ केल्याने आणि दान पुण्य केल्याने विशेष फळ प्राप्त होतात आणि दीपदान केल्याने मिळणारे फळ अक्षय होतात सोबतच, मान्यतेच्या अनुसार, या दिवशी पितरांसाठी केलेले दान पुण्य आणि पूजेचे फळ ही अक्षय मानले जाते म्हणजे, जन्म-जन्मांतरा पर्यंत तुम्हाला त्यांचे फळ प्राप्त होतात.

चला आता तुम्हाला कार्तिक अमावास्येच्या पूजा विधी ची माहिती देतो.

कार्तिक अमावस्या पूजा विधि

  • कार्तिक अमावस्या च्या दिवशी सकाळी लवकर उठा.
  • आसपास स्थित कुठल्या पावन नदी किंवा कुंड मध्ये स्नान करा. कोरोना काळात जर असे करणे शक्य नाही तर, अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करा.
  • या नंतर, भगवान सूर्याला तांब्याच्या पात्रात लाल चंदन व लाल पुष्प सोबत अक्षदा टाकून अर्घ्य अर्पित करा.
  • या नंतर, वाहत्या पाण्यात तीळ प्रवाहित केले जाते परंतु, जर असे करणे या वेळी तुमच्यासाठी शक्य नसेल तर, प्रवाहित करण्यासाठीचे तीळ वेगळे करा आणि एक शुभ्र कपड्यात बांधून सुरक्षित ठिकाणी ठेऊन द्या. या तिळाला नंतर जेव्हा ही शक्य असेल नदीत प्रवाहित करा.

रोग प्रतिरोधक कॅल्क्युलेटर ने जाणून घ्या आपली रोग प्रतिरोधक क्षमता

ग्रह दोष निवारणासाठी कार्तिक अमावास्येच्या दिवशी करा हे काम

  • या दिवशी ग्रह दोषाच्या निवारणासाठी नवग्रह स्तोत्र पाठ करा. यामुळे नवग्रह शांत होतात आणि तुम्हाला शुभ फळ प्रदान होतात.
  • जर तुमच्या कुंडली मध्ये कुठल्या ही प्रकारचा खराब योग बनत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मक प्रभाव पडत आहे तर, तुम्ही या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ नक्की करा. या कार्याने त्या योगाचा प्रभाव ही कमी होतो.
  • वैदिक ज्योतिष मध्ये शनी देवतेला न्याय देवता ही मानले जर अश्यात, जर तुमच्या कुंडली मध्ये शनी चुकीच्या स्थानी स्थित राहून तुम्हाला वाईट फळ देत आहे तर, तुम्हाला कार्तिक अमावास्येच्या दिवशी कुठल्या ही मंदिरात किंवा गरीब व्यक्तीच्या घरी जाऊन दिवा लावला पाहिजे. यामुळे शनी देवता प्रसन्न होते आणि त्यांच्या नकारात्मक प्रभावात कमी येते.
  • जर तुम्हाला समाजाकडून अपेक्षेपानुसार यश प्राप्त नाही होत आहे कार्तिक अमावास्येच्या दिवशी भगवान शंकराचा मधाने अभिषेक करा. यामुळे तुमच्या वाणी मध्ये सौम्यता येईल आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश वृद्धी होईल.

रत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 399/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com
Call NowTalk to
Astrologer
Chat NowChat with
Astrologer